यावर्षी चांगला पाऊस झाला असला तरी महाबळेश्वर, वाई व खंडाळा तालुक्यात संभाव्य टंचाई भासू शकते. याचा विचार करुन तालुकास्तरीय प्रशासनाने टंचाई आराखडा तयार करावा.
उत्पन्न वाढविण्याच्या नादात शेती, फळबागांवर मानवाला घातक ठरणाऱ्या रासायनिक औषधे, खतांचा वापर करु नका. यातून जीवघेणे आजार होत असल्याने विषमुक्त शेती ही काळाची गरज आहे.
ज्योतिबाच्या नावानं चांगभल....
महाबळेश्वर येथे महापर्यटन उत्सव 2025 चे 2 ते 4 मे या कालावधीत आयोजन करण्यात आले आहे.
निसर्गसंपन्नतेसह शांततेचा आनंद देणाऱ्या गोडोली येथील श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह महाराज ऊर्फ दादा महाराज आयुर्वेदिक गार्डन आता ज्ञान संपन्नताही देणार आहे.
बुद्ध विचार उर्जेसारखा असल्याने सिद्ध, वारकरी आदी परंपरेत आढळुन येत आहे. असे प्रतिपादन ह.भ.प.ज्ञानेश्वर बंडगर यांनी केले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीदरम्यान अवैद्य दारु कुठेही विक्री होणार नाही, याची दक्षता आम्ही घेवू. जास्तीत जास्त कारवाया करु.
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी रस्त्यावर आंदोलन करून शेतकऱ्यांना न्याय देणाऱ्या रयत क्रांती संघटनेचे शेतकरी आज ऊस बिलावाचून शांत आहेत.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर महोत्सव समितीतर्फे सोमवार दि.१४ रोजी विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंतीनिमित्त पाटण येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
कुष्ठरुग्ण शोध मोहिमेमध्ये उद्दीष्टांपेक्षा जास्त नवीन कुष्ठरुग्ण शोधणे व विविध निकषांच्या आधारे ९२.५ टक्के गुणांकन मिळवून सातारा जिल्हयाने राज्यात दुसरा क्रमांक पटकावून कौतुकास्पद कामगिरी केली आहे.