जिल्ह्यात उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढू लागल्याने भूजल पातळीत मोठ्या प्रमाणात घट झाली आहे.
कोयना दौलत डोगरी महोत्सवाचे 15 ते 17 एप्रिल या कालावधीत दौलतनगर मरळी ता.पाटण येथे आयोजन करण्यात आले आहे.
नागरिकांमध्ये जलसाक्षरता वाढवणे, पाण्याच्या बचतीचे महत्व पटवून देणे आणि जलव्यवस्थापनाच्या शासनाच्या उपाययोजना राबवणे यासाठी जलसंपदा विभागाच्यावतीने 15 ते 30 एप्रिल 2025 या कालावधीत जलव्यवस्थापन कृती पंधरवा साजरा केला जाणार आहे.
गांजाची वाहतूक करणाऱ्या मोटारीला पकडण्याचा प्रयत्न करणाऱ्या पोलीस उपनिरीक्षकांना फरपटत ओढत नेल्याचा गंभीर प्रकार साखरवाडी (ता. फलटण) येथे घटला आहे.
स्वत:च्या मालकीच्या शेतात बेकायदेशीर रस्ता दुसरा बांधत असताना त्याबाबतची विचारणा केली म्हणून मारहाण करण्यात आली.
बेकायदा गावठी कट्टा (पिस्टल) बाळगल्याप्रकरणी शाहूपुरी पोलिसांनी दोघांना मोळाचा ओढा येथून अटक केली.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकासाठी निवडण्यात आलेली अरबी समुद्रातील जागा नैसर्गिक दृष्ट्या योग्य नाही. मुंबईतील राजभवनाची 48 एकर जागा आहे.
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 134 वी जयंती उत्साहात साजरी झाली.
समाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे वतीने भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित् आयोजित करण्यात येत असलेल्या सामाजिक सप्ताहानिमित्त १० एप्रिल रोजी स्टँडअप योजनेतंर्गत मनी मार्जिन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
लग्न करून 15 दिवसच झाले होते. अंगाची नीट हळदही निघाली नव्हती, तोच नियतीने घात केला. नवरदेव लग्नासाठी घेतलेल्या सुट्टीनंतर पुन्हा कामावर हजर व्हायला निघाला.