पश्चिम बंगालमधील हिंसाचाराची एनआयएकडून चौकशी करावी आणि दोषींना तात्काळ शिक्षा व्हावी, राष्ट्रपतींच्याकडे मागणी केली.
जंगलातील वनसंपदा वनवा लागून नष्ट होऊ नये यासाठी इतर देशांमध्ये केलेल्या प्रयत्नांचा अभ्यास करून वणवा पेटू नये यासाठी प्रयत्न करावेत.
माध्यमांनी केवळ बातम्या देण्याचे काम करू नये, तर समाजाचे प्रबोधन करण्याचे देखील एक प्रभावी साधन तुम्ही आहात आणि तसे तुम्ही व्हावे.
'सेवेचे ठायी तत्पर प्रोडक्शन्स' या समाजप्रबोधनपर फिल्म्स, शॉर्ट फिल्म्स व चित्रफित बनवणाऱ्या कंपनीच्या 'उजेड' या शॉर्ट फिल्म ची चित्रपटसृष्टीतील नामांकित दिल्ली येथील दादासाहेब फाळके फिल्म फेस्टिवलसाठी निवड करण्यात आली आहे.
महायुती सरकारने सत्तेत येण्यासाठी शेतकर्यांना संपूर्ण पीककर्ज माफी देण्याची घोषणा केली. पण, राज्य शासनाप्रमाणेच ही घोषणाही फसवी ठरली आहे.
अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या कोषाध्यक्षपदी वरिष्ठ पत्रकार विनोद कुलकर्णी यांची निवड झाल्याने सातार्यातील पत्रकारांच्यावतीने रविवारी दि. 20 एप्रिल रोजी सकाळी 11 वाजता छत्रपती शिवाजी कॉलेज सातारा येथे जाहीर सत्कार केला जाणार आहे.
सातार्याहून पांगर्याकडे बांधकामाचे साहित्य घेऊन गेलेला डंपर बोरणे गावानजीक 80 ते 90 फूट खोल दरीत कोसळला.
येथील परिवर्तनवादी चळवळीचे साहित्यिक आणि आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालयाचे मराठी विभाग प्रमुख प्रा.आनंद साठे यांच्या, "महाआतंक" या कवितासंग्रहाचे प्रकाशन डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त येथील एल.बी.एस कॉलेजजवळील मुक्तांगणमध्ये ऍड.वर्षाताई देशपांडे यांच्या हस्ते करण्यात आले.
उन्हाळ्याला सुरूवात झाली आहे. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये कडक उन्हामुळे अनेकांना उष्मघाताच्या समस्या होतात.
भारतीय भटके विमुक्त विकास व संशोधन संस्था आणि फुले आंबेडकर साहित्य पंचायत, सातारा यांच्या वतीने दरवर्षी दिले जाणारे फुले - आंबेडकर साहित्य पुरस्कार महाराष्ट्रातील ख्यातनाम विचारवंत डॉ. सुखदेव थोरात, जीवन गौरव पुरस्कार रामभाऊ जाधव, नवोदित साहित्यिक पुरस्कार नारयण जावलीकर यांना घोषित झाले.