सातारा जिल्हयातील कार्डधारकांची होणारी गैरसोय दूर करण्याकरीता सध्याची रास्त भाव दुकाने कायम ठेवून आजमितीस रद्द असलेली, राजीनामा दिलेली व लोकसंख्या वाढीमुळे द्यावयाची नवीन रास्त भाव दुकाने मंजूर करण्यात आली आहे.
सप्टेंबरमध्ये पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपालिका, नगर पंचायत या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्यानंतर शेखर गोरे आमदार होणार, हे मी जबाबदारीने सांगतो.
साताऱ्यातील नामवंत साप्ताहिक भूमिशिल्प या वृत्तपत्राच्या कार्यालयात बेकायदेशीर प्रवेश करून तोडफोड, चोरी आणि संपादकाला जीवे मारण्याच्या धमकीप्रकरणी सातारा पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे.
जकातवाडी, सातारा येथील रेशन दुकानदार रघुनाथ माने यांच्या त्रासाने त्रस्त झालेल्या जकातवाडीतील ग्रामस्थांनी माने यांच्यासह त्यांच्या दुकानावर कायदेशीर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे.
उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी पक्षवाढीसाठी संघटनात्मक बांधणीची गरज असल्याचे सूतोवाच केले आहे.
राज्य गुणवंत कामगार असोसिएशन, महाराष्ट्र आणि जागृत नागरिक सेवा संस्था, महाराष्ट्र यांच्या वतीने देण्यात येणारा राज्यस्तरीय 'विश्वकर्मा आदर्श पत्रकार' पुरस्कार सातारा जिल्ह्यातील ख्यातनाम पत्रकार अमर बाळासाहेब मोकाशी यांना जाहीर झाला आहे.
सातारा हा नैसर्गिक साधनसंपत्तीने परिपूर्ण असलेला जिल्हा म्हणून सर्वमान्य आहे. ठोसेघर धबधबा परिसराची सुरक्षा व्यवस्था ही अतिशय दर्जेदार असून पर्यटकांना मोहवून टाकणारा धबधबा हे वर्षा सहलीसाठी अत्यंत चांगले पर्यटनस्थळ आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी केले.
ज्यांनी आणीबाणीला विरोध करत हालअपेष्टा सहन केल्या. प्रसंगी तुरूंगवास भोगला, त्यांच्या प्रति आदर आणि कृतज्ञता व्यक्त करून त्यांचे अनुभव युवा पिढीपर्यंत गेले पाहिजेत.
वाई, पाचगणी आणि महाबळेश्वर तालुक्यात पावसाने दमदार पुनरागमन केल्याने शेतीच्या कामांना अखेर वेग आला आहे.
कोथिंबीर रोजच्या आपल्या जेवणात असतेच. मग आपण भाजी केलेली असो, आमटी किंवा वरण असो.. नाहीतर एखादी उसळ, चटणी असो.. त्यांच्यावर जेव्हा कोथिंबीर भुरभुरून टाकतो तेव्हा त्या पदार्थाची चव आणि स्वाद दोन्हीही खुलून येतो.