पुणे येथे वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या वतीने घेण्यात येणाऱ्या 'ज्ञानयाग' प्रशिक्षणासाठी अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्याच्या मार्फत ४६ शेतकरी पाठवण्यात आले आहेत.
कोयना धरणात 65 टक्के पाणी साठा झाला आहे. जुलै व ऑगस्ट महिन्यात पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस होते.
सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यात नांदवळ गावात एका शेतकर्याच्या १४ गायींचा 8 दिवसांत मृत्यू झाल्याची घटना घडली होती.
जिल्ह्याच्या पश्चिम भागात पाऊस सुरूच असून धरणक्षेत्रातही दमदार हजेरी आहे. त्यामुळे धरणातील पाणीसाठा वेगाने वाढू लागलाय.
सातारा तालुक्यातील कुसवडे येथे स्व. श्रीमंत छ. अभयसिंहराजे भोसले यांच्या प्रयत्नातून कुसवडे धरण बांधण्यात आले आहे.
हिंदू जनजागृती समिती व सनातन संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने साताऱ्यात 10 जुलै रोजी गुरुपौर्णिमा साजरी होत आहे.
शिवथर येथील खून प्रकरणाचा उलगडा सातारा तालुका पोलिसांनी अवघ्या बारा तासात केला आहे. या विवाहितेचा खून गावातीलच अक्षय रामचंद्र साबळे वय 28 याने केल्याचे स्पष्ट झाले आहे.
सातारा जिल्ह्यातील प्राथमिक व माध्यमिक या शाळांमध्ये पटसंख्या अभावी त्या शाळेचे वर्ग शून्य शिक्षक ठरवून बंद करणे व त्या पद्धतीची संचमान्यता नियमित करणे या अन्यायकारक नियमाच्या विरोधात शिक्षक आणि शिक्षकेतर संघटनेने दंड थोपटले आहेत.
संपूर्ण विश्व युद्धाच्या दिशेने जात आहे. भारतातही जिहादी आतंकवादी हिंदूंची हत्या करून भारताला युद्धाकडे ओढत आहेत.
दुथडी भरून वाहणाऱ्या नद्या, नाले, ओढे, ओहोळ तसेच पुलावरून पाण्याचा प्रवाह ओलांडून धोकादायक प्रवास करू नये