संदीप रिटे यांच्या निर्घृण खुनाची उकल करण्यात सातारा स्थानिक गुन्हे शाखा व फलटण शहर पोलिसांना यश आले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या अकरा वर्षांमध्ये विकसित भारताचा अमृत काळ या संकल्पनेंतर्गत उत्तम सेवा सुशासन आणि सर्वसामान्य लोकांचे कल्याण असा पारदर्शी कारभार करत अकरा वर्ष केंद्रात पूर्ण केली आहेत.
सातार्यातील आरोग्यसेवा क्षेत्रात ऐतिहासिक घडामोडी घडत असून जिल्हा रुग्णालयाशी संलग्न असलेल्या जीएनएम अभ्यासक्रमाचे श्रेणीवर्धन करुन बी. एस्सी. नर्सिंग या चार वर्षीय पदवी अभ्यासक्रमास यावर्षीपासून सुरुवात होणार आहे.
राज्य शासनाकडून महापालिका, पालिका व नगरपंचायतींना नव्याने प्रभागरचना कशी करावी, याबाबतच्या मार्गदर्शन सूचना देण्यात आल्या आहेत.
श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा दि.२६ ते ३० जून अखेर सातारा जिल्हयातुन मार्गक्रमण करणार असुन सदर पालखी सोहळा पुणे जिल्हयातुन सातारा जिल्हयात दि. २६ जून रोजी पाडेगाव, लोणंद येथे प्रवेश करणार असुन त्यानंतर लोणंद, तरडगांव, फलटण, बरड या ठिकाणी मुक्काम करुन 30 जून रोजी सोलापूर जिल्हयात जाणार आहे.
महाबळेश्वर येथील विभागीय गहू गेरवा संशोधन केंद्रामध्ये गव्हाच्या रोगावर संशोधन सुरु असून आता स्ट्रॉबेरी संदर्भात संशोधनास मान्यता मिळाली आहे. त्याचे देखील काम सुरु आहे.
दिव्यांग व विधवांना 6 हजार रुपये मानधन देण्यात यावे, शेतकर्यांची संपूर्ण कर्जमाफी करावी, यासह 17 मागण्यांसाठी दि. 8 जुन पासून बच्चू कडू यांचे अन्नत्याग आंदोलन सुरु आहे.
जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असून कोरोना रुग्णांना वेळेत चांगले उपचार मिळण्यासाठी टेस्टिंगचे प्रमाण वाढवा, असे निर्देश देऊन यासाठी निधी उपलब्ध करुन दिला जाईल.
शाहिरी परंपरेने लोकमानसाप्रमाणेच लोकचेतना जागविण्याचे, चेतविण्याचे कार्य केले. या कलेचे स्वातंत्र्य चळवळीबरोबरच देश घडविण्यामध्ये महत्वपूर्ण योगदान आहे.
जिल्ह्यात चांगला पाऊस झाला असून ओढ्या नाल्याना पाणी वाहत आहे.