महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या वतीने 20 मार्च रोजी सकाळी नऊ ते सायंकाळी साडेपाच या दरम्यान वेद भवन मंगल कार्यालय कोरेगाव रोड येथे राज्यस्तरीय अधिवेशन आयोजित करण्यात आले आहे.
आर्थिक वर्ष संपण्यासाठी अवघे काही दिवस उरल्याने सातारा पालिकेच्या वसुली विभागाने थकबाकीदारांवरील कारवाई अधिक तीव्र केली आहे.
सन 2024-2025 साठी जिल्ह्याला पीक कर्ज वितरणाचे उद्दिष्ट 3 हजार 600 कोटी असून 15 मार्चअखेर 3 हजार 64 कोटी 18 लाखाचे पिक कर्ज वितरीत करुन 85 टक्के उद्दिष्ट पुर्ती झालेली आहे.
सर्व मुलांसाठी आईचे दूध सर्वात महत्त्वाचे आहे. कमी वजनाच्या नवजात मुलांसाठी तर ते अमृतासम आहे. आईच्या दुधात भरपूर पोषक आणि प्रतिपिंडे असतात जी मुलांच्या शारीरिक विकासासाठी खूप महत्त्वाची असतात.
नागरिक हा जन्मापासून ते मृत्यनंतरही ग्राहक असतो. ग्राहकांच्या हितासाठी कायद्यात अनेक तरतुदी आहेत.
सातारा येथील शाहूनगर परिसरातील हिंदकेसरी बलमाचा गोठा परिसरात सायंकाळी साडेसात ते आठच्या दरम्यान परिसरात बिबट्या दिसला.
बदलत्या हवामानाचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. आहारात सतत होणारे बदल, जनक फूडचे सेवन इत्यादी गोष्टींमुळे शरीराचे कार्य बिघडते.
आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर ध्यास फाउंडेशन आयोजित दीपस्तंभ नारी सन्मान पुरस्काराने विविध क्षेत्रात काम करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांचा सन्मानं करण्यात आला.
मुनावळे तालुका जावली या ठिकाणी जलक्रीडा पूर्ण क्षमतेने सुरू असून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पर्यटक येण्यासाठी पर्यटन विभागाने विविध उपाययोजना कराव्यात.
शेंद्रे ता. सातारा येथील माळरानावर स्व. भाऊसाहेब महाराजांनी लावलेल्या सहकाररूपी रोपट्याचे आज वटवृक्षात रूपांतर झाले आहे.