उन्हाळ्याच्या वाढत्या तापमानामुळे शरीराला अनेक समस्यांना सामोरे जावे लागते, विशेषतः हृदयविकार असलेल्या लोकांसाठी ही काळजी करण्यासारखी वेळ असते.
सध्या सगळीकडे कडक ऊन पडत आहे. या उन्हाळ्यात शरीराला हायड्रेट ठेवणे आवश्यक आहे. त्यामुळे शरीराला ताजेतवाने ठेवण्यासाठी थंड पदार्थांचे सेवन केले पाहिजे.
समाज कल्याण विभाग, जिल्हा परिषद, सातारा कार्यालयाअंतर्गत सातारा जिल्हयातील अनुदानित, विना अनुदानित दिव्यांगांच्या एकूण २० विशेष शाळा, कार्यशाळा व अनाथ मतिमंद बालगृहातील दिव्यांग मुलांच्या क्रीडा स्पर्धाचे आयोजन पोलीस कवायत मैदान, सातारा येथे आयोजन करण्यात आले होते.
४ मार्च रोजी सकाळी ९.३० वाजता सायरन वाजता क्षणीच कंपनीचे अध्यक्ष व कार्यकारी संचालक शिरीष खुटाळे व संचालिका सौ. शुभांगी खुटाळे यांनी सुरक्षा सप्ताहाचा शुभारंभ झाल्याचे जाहीर केले.
सातारा येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठ या राज्य सार्वजनिक विद्यापीठाच्या कामकाजाचा व प्रगतीचा आढावा घेण्यासाठी 12 मार्च 2025 रोजी विद्यापीठाचे कुलपती तथा महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी आढावा बैठक आयोजित केलेली होती.
सातारा शहरातील तालुका पोलीस ठाण्याजवळ असलेल्या शिवतेज हॉलजवळ बुधवारी सकाळी 11 वाजता कारची महिला पादचारीला धडक बसल्याने त्यात ती ठार झाली.
ज्ञानमुद्रा साहित्य समूहातर्फे राजमाता जिजाऊ काव्य संमेलन आयोजित करण्यात आले होते. त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
शेतकऱ्यांच्या हितासाठी जिल्हा बँका शेतकऱ्यांना कर्जपुरवठा करतात. भोगवटा वर्ग २ जमिनीवर बोजा आकारता येत नसल्याने संबंधित शेतकऱ्यांना कर्जापासून वंचित राहावे लागते.
बौद्धगया येथील महाविहाराच्या नियंत्रण आणि व्यवस्थापनाच्या संदर्भात स्थानिक पातळीवर जोरदार आंदोलने सुरू आहेत हे महाविहार बौद्ध भिक्खूंच्या हाती देण्यात यावे अशी मागणी आहे.
हुताशनी पौर्णिमा अर्थात होळी हा सण पर्यावरण पूरक पद्धतीने साजरा करण्याकडे सातारकरांचा कल वाढत आहे. होळी म्हणजे वाईट गुणांचे दहन आणि चांगल्या पद्धती-परंपरांचा संकल्प, अशा होळी सणासाठी सातारा नगरी सज्ज झाली आहे.