ना बटेंगे, ना कटेंगे. हा महाराष्ट्र आहे, बचेंगे तो और भी लढेंगे और जितेंगे भी! छत्रपती शिवरायांनी स्वराज्याची ज्योत महाराष्ट्रातील माणसाच्या मनामनात प्रज्वलित केली. ज्या मशालीने स्वातंत्र्यलढ्यात क्रांतीच्या ज्वाळा निर्माण केल्या.
‘बुधवार दिनांक २० नोव्हेंबर २०२४ रोजी होणाऱ्या महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीमध्ये बलशाली भारताच्या निर्मितीसाठी संविधानाने नागरिकांना दिलेला सर्वात महत्वाचा मतदानाचा हक्क बजावणार आहेत. भारताच्या समृद्ध लोकशाही परंपरांचा पाईक होऊन कोणत्याही प्रलोभनांनी विचलित न होता निर्भयपणे व निष्पक्षतेने मतदान करून शांततापूर्ण निवडणूक प्रक्रियेची प्रतिष्ठा जपण्याचा निश्चय त्यांनी केला आहे.
महाराष्ट्र शासनाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर दलितमित्र व कर्मवीर दादासाहेब गायकवाड समाजभूषण पुरस्कार प्रदान करून गौरवलेल्या तसेच पश्चिम महाराष्ट्रामध्ये शैक्षणिक-सामाजिक कार्यात अग्रेसर असणार्या श्री जानाई मळाई शिक्षण संस्थेच्या कै. सौ. कलावती माने बालविकास केंद्र, समाजभूषण दलितमित्र शिवराम माने विद्यामंदिर, श्री. छ. प्रतापसिंहमहाराज राजेभोसले हायस्कूल, माने कॉलनी सातारा या शैक्षणिक संकुलाच्या वतीने स्वीप कार्यक्रमांतर्गत मतदान जनजागृती करण्यात आली.
पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वात खूप मोठी ताकद आहे. त्यांचा गल्लीपासून दिल्लीपर्यंत दबदबा आहे. त्यांची ओळख सांगावी आणि आपला अभिमान वाढवावा, असे हे नेतृत्व आहे. समोरच्या उमेदवाराची पार्श्वभूमी तुम्ही जाणून आहात.
येथील १६ वर्षाच्या ईक्षण संकेत शानभाग याने पुणे येथे झालेल्या MRF mogrip नॅशनल supercross चॅम्पियनशिप राऊंड 4 मध्ये प्रथम क्रमांक पटकावला व त्याने सर्वोत्कृष्ट रायडर ट्रॉफी देखील जिंकली.
विधिमंडळामध्ये सर्वांत जास्त प्रशश्न विचारणारा आमदार म्हणून आ. दीपक चव्हाण यांची ख्याती आहे. विजयाची हॅट्ट्रिीक त्यांनी केली आहे, आता चौकार मारण्याची संधी त्यांना द्या.
कोरेगाव मतदारसंघातील लोकप्रतिनिधींनी सत्तेचा वापर जनतेवर दडपशाही, दादागिरी करण्यासाठी केला आहे. ऐन हंगामात या भागातील पाण्यावाचून शेतकर्यांचे नुकसान केले.
आद्य क्रांतिकारक, क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे यांनी भारतात क्रांतीची ज्योत पेटवली. त्यांनी समाजावर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडून समाजाला न्याय देण्याचे काम केले.
राज्यात विधानसभा निवडणुकीचे निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून विविध पक्षांकडून आपले जाहीरनामे प्रसिद्ध केले जात आहेत. निवडून आल्यानंतर आपण आपल्या मतदारसंघाचा विकास काय करणार आहोत, याची विकासाची ब्लू प्रिंटही उमेदवार जाहीर करत आहेत.
बेकायदा दारु विक्री केल्याप्रकरणी विविध पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.