सुंदर आणि लांबसडक केसांसाठी महिला अनेक प्रयत्न करतात. पण वातावरणातील बदलामुळे तुमच्या त्वचेच्या आणि केसांच्या आरोग्याकची विशेष काळजी घ्यावी लागते.
मीरा-भाईंदर महानगरपालिकेचे माजी प्रभाग समिती सदस्य सोमनाथ बळवंत पवार यांनी नागठाणे येथील घाडगे रुग्णालय तात्काळ बंद करावे.
आम्ही पुणेकर, इंडो-जपान समन्वयक समिती व सातार्यातील मराठा बिजनेस फोरम यांच्या संयुक्त सहकार्याने आंतरराष्ट्रीय स्तरावर होणार्या इंडो-जपान शिवस्वराज रथयात्रेचा सातार्यामध्ये बुधवारी खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांच्या उपस्थितीत शानदार शुभारंभ झाला.
फळणी, ता.जावली येथील संजय गणपत शेलार (वय 32) यांच्या खून प्रकरणी अरुण कापसे यांना गुरुवारी सांयकाळी अटक करण्यात आली. 15 दिवसांपूर्वी मेढा पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.
नारळाशिवाय मराठी माणसाच्या घरातील स्वयंपाक तरी पूर्ण होईल का? नारळ नाही आणि स्वयंपाक होतोय ही कल्पना तरी करता येते का? महाराष्ट्रातील प्रत्येक घरातील अन्न पदार्थात नारळाचा सर्रास वापर होतो.
स्वस्थ राष्ट्र उभारणीच्या ध्येयाने काम करणाऱ्या पोदार इंटरनॅशनल स्कूलच्या चिमुकल्यांनी मंगळाई टेकडीवरील झाडांना पाणी घालून श्रमदान केले. इयत्ता पाचवी मधील सुमारे अडीचशे विद्यार्थी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी यामध्ये भाग घेतला.
सतत तेलकट तिखट पदार्थांचे सेवन केल्यामुळे आरोग्याला हानी पोहचण्याची शक्यता असते. त्यामुळे आहारात शरीराला पचन होईल अशा पदार्थांचे सेवन करावे. धावपळीच्या जीवनशैलीचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. खाण्यापिण्याच्या सवयींमध्ये होणारे बदल, अपुरी झोप, तेलकट तिखट पदार्थांचे सेवन, बिघडलेली पचनक्रिया इत्यादी अनेक गोष्टींमुळे शारीरिक आरोग्य बिघडून जाते. मात्र हल्ली पचनक्रियेसंबंधित समस्या वाढू लागल्या आहेत.
गुजरात राज्यातील अहमदाबाद शहरातील एका मॉलमध्ये खंडणी वसूल करण्यासाठी नंग्या तलवारी नाचवत दहशत माजवून पसार झालेल्या पाच जणांना तळबीड पोलिसांनी तासवडे टोलनाक्यावर एका ट्रॅव्हल्समधून मुंबईकडे जात असताना अटक केली.
वाहनांच्या नंबर प्लेटमध्ये छेडछाड व बनावटगिरी करुन होणारे गुन्हे कमी करणे, रस्त्यावर धावणाऱ्या वाहनांची ओळख पटविणे व राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीकोनातून दि. 1 एप्रिल 2019 पूर्वी उत्पादित झालेल्या सर्व जुन्या नोंदणीकृत वाहनांना हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट दि. 31 मार्च 2025 पूर्वी बसविणे बंधनकारक असल्याचे प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाकडून कळविण्यात आले आहे.
जिल्ह्यातील अनेक प्राथमिक आरोग्य केंद्रे, उपकेंद्रे, ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी हजर नसल्याचे निदर्शनास येते. या प्रकारामुळे ग्रामीण भागात रात्री-अपरात्री रुग्णालयात आलेल्या रुग्णांना वेळेवर उपचार मिळणे कठीण होत असे.