शाहुनगर येथील किल्ले अजिंक्यताऱ्याकडे जाणाऱ्या मार्गावर मोठ्या प्रमाणात कचरा साचल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
शिवकालीन गडकोट हे मराठ्यांच्या ज्वलंत इतिहासाचे साक्षीदार असून मराठी अस्मिता व राष्ट्रप्रेमाचे प्रतीक आहेत.
रस्त्यावर बेदरकारपणे टेम्पो उभा करून ठेवत वाहतुकीस अडथळा निर्माण केल्याने एका तरुण सायकलस्वाराचा मृत्यू झाला.
सातारा जिल्ह्यामध्ये आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून राष्ट्रवादी अजित दादा पवार गटाने मोर्चे बांधणी सुरू केली आहे.
दुष्काळी जनतेसाठी वरदान ठरलेल्या लक्ष्मणराव इनामदार उपसा सिंचन योजनेच्या विस्तारिकरणाच्या कामास मंजूरी मिळाली असून कामाच्या निविदा आज प्रसिद्ध झालेल्या आहेत.
या देशाच्या भूत-भविष्याच्या विचाराला आरंभ होण्याआधी मराठी साहित्य आणि संस्कृतीच्या गाभ्याला साहित्य संमेलनाने हात घातला आहे.
महाराष्ट्रामध्ये फक्त आणि फक्त मराठीच सक्तीची आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट निर्वाळा दिला आणि उपस्थित सर्व मराठीजनांची मने त्यांनी जिंकली.
साहित्यिक क्षेत्रातील सर्वात मोठी क्रांती म्हणजे दलित साहित्याची निर्मिती होय. मराठी साहित्य हे इतर भारतीय भाषांच्या तुलनेत नेहमीच अग्रस्थानी राहिले आहे.
शिवराज चौकातील कोल्हापूरहून पुण्याकडे जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावरील ब्रिजवर भरधाव ट्रकने कारला पाठीमागून जोराची धडक दिल्याची घटना घडली आहे.
सातारा शहरातील बॉम्बे रेस्टॉरंट चौक परिसरात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर शहर पोलिसांनी कारवाई करत जुगार खेळणाऱ्यांवर गुन्हा दाखल केला आहे.