अंतराळातून कसा दिसतो भारत ? सुनिता विल्यम्स म्हणाल्या..
भारतीय वंशाची, नासाची अमेरिकन अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर हे दोघे अंतराळात तब्बल 9 महिने राहिल्यानंतर अखेर 18 मार्च रोजी घरी, पृथ्वीवर परतले. या ग्रहवापसीनंतर त्यानी सोमवारी पहिल्यांदाच माध्यमांना संबोधित केले आणि अंतराळात घालवलेल्या नऊ महिन्यांचे अनुभव सांगितले.
दिल्ली : भारतीय वंशाची, नासाची अमेरिकन अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर हे दोघे अंतराळात तब्बल 9 महिने राहिल्यानंतर अखेर 18 मार्च रोजी घरी, पृथ्वीवर परतले. या ग्रहवापसीनंतर त्यानी सोमवारी पहिल्यांदाच माध्यमांना संबोधित केले आणि अंतराळात घालवलेल्या नऊ महिन्यांचे अनुभव सांगितले. अंतराळातून परतल्यानंतर पहिल्या मुलाखतीत सुनीता विल्यम्स म्हणाल्या की, आम्हाला घरी आणल्याबद्दल मी नासा, बोईंग, मार्चला जेव्हा पृथ्वीवर परत पाऊल ठेवलं तेव्हा सर्वप्रथम माझ्या मनात हाच विचार होता की मला माझ्या पतीला आणि पाळीव कुत्र्यांना मिठी मारायची होती, असे त्या म्हणाल्या. अन्न अशी गोष्ट आहे जी आपल्याला घराची आठवण करून देते. माझे वडील शाकाहारी होते, जे रात्रीच्या वेळी अविश्वसनीय दिसते.मी लवकरच माझ्या वडिलांच्या मायदेशात, असं त्यांनी नमूद केलं.